tag:blogger.com,1999:blog-4385096386898640628.post5165686964655345357..comments2022-03-26T04:13:25.606-07:00Comments on Suryakant Palaskar ||| सूर्यकांत पळसकर: गणपती : वारक-यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवताsuryakant palaskar http://www.blogger.com/profile/01501696159830230414noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-4385096386898640628.post-14769082218158111562020-09-16T06:30:12.186-07:002020-09-16T06:30:12.186-07:00suryakant palaskar तुमचे म्हणणे पटले.
अगदी बरोबर ब...suryakant palaskar तुमचे म्हणणे पटले.<br />अगदी बरोबर बोलला तुम्ही. गणपती हा देवच नाही हा भटजींनी चालवलेली अंधश्रध्दा आहे.<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/10382726054680667126noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4385096386898640628.post-72792269502778354342015-01-02T03:16:35.226-08:002015-01-02T03:16:35.226-08:00गामा पहेलवान.
विद्वत्तापूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवा...गामा पहेलवान.<br />विद्वत्तापूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.<br /><br />पहिल्या ओवीत ज्ञानोबा विश्वाचे आद्य असलेल्या इश्वराला वंदन करतात. पुढच्या श्लोकात याच आद्यरूप इश्वराला म्हणतात की, तूच गणेशाचे रूप आहेस. त्यापुढच्या ओव्यांत ओमकाराचे रूपक आले आहे. <br /><br />कोणत्याही ग्रंथाची सुरूवात "श्रीगणेशायनम:" या पालुपदाने करण्याची परंपरागत पद्धतीला ज्ञानोबांनी फाटा दिला आहे. आपण असे का केले, याचे स्पष्टिकरण देण्यासाठी ज्ञानोबांनी या सर्व ओव्या रचल्या आहेत. suryakant palaskar https://www.blogger.com/profile/01501696159830230414noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4385096386898640628.post-57358859966333785622015-01-02T00:36:30.276-08:002015-01-02T00:36:30.276-08:00सूर्यकांतराव,
आपण म्हणता की माऊलींनी गणपतीला बाज...सूर्यकांतराव, <br /><br />आपण म्हणता की माऊलींनी गणपतीला बाजूला सारून विश्वनिर्मात्याला पहिले नमन केले आहे. मात्र ते पटत नाही. कारण ओंकार हे श्रीगणेशाचे रूप मानले जाते. ओम नमोजी आद्या च्या पुढच्याच श्लोकात श्रीगणेशाची महती गणली आहे :<br /><br />। देवा तूचि गणेशु । सकालार्थमतिप्रकाशु ॥<br />। म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजोजी ॥<br /><br />पहिल्या श्लोकात ज्यास नमन केलंय त्याचंच दुसऱ्या श्लोकात वर्णन आलंय. मलातरी पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात अर्थभेद जाणवला नाही. :-)<br /><br />मात्र तुकोबांना गणपती त्याज्य का वाटतो त्याचं तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण पटलं. देव भक्तांवरून ओळखला जातो. देवाची शास्त्रोक्त उपासना करून परमार्थ साधायचा असतो. त्याऐवजी ऐहिक संग्रहाच्या मागे लागणे चुकीचे आहे. तुकोबांच्या अभंगांतून हा बोध घेतला पाहिजे. :-)<br /><br />आपला नम्र,<br />-गामा पैलवानGamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.com